अहमदाबाद हे युनेस्कोने मान्यता दिलेले भारतातील पहिले जागतिक वारसा शहर आहे. अधिकृत नोंदीनुसार, अहमदाबाद हे पहिले भारतीय शहर आहे ज्याचा युनेस्कोद्वारे जागतिक वारसा शहराचा दर्जा देण्यात आला आहे (भक्तपूर (नेपाळ) आणि गाले (श्रीलंका) नंतर आशियातील तिसरे शहर).