देशाच्या लोकसंख्येपैकी 65 टक्के (2021 डेटा) ग्रामीण भागात राहतात आणि 47 टक्के लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासावर सरकारचे लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे.