लोकजीवन आणि संस्कृती, खाद्यविशेष, शेती आणि त्यातील कामे, जगण्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन आणि या सगळ्यापलीकडे जात थेट ग्रामीण घरात राहून सगळे प्रत्यक्ष अनुभण्याची संधी, यांतून सर्वसमावेशक पर्यटनाचा हेतू साध्य करता येऊ शकतो.