मंगल पांडे हे भारतातील पहिले स्वातंत्र्यसैनिक होते. प्रथमच त्यांनी “मारो फिरंगी को” हे वाक्य सादर करून भारतीयांना प्रेरणा दिली. त्यांच्या उठावाने पहिल्या मुक्तिसंग्रामाला गती दिली