इंग्रज-शिख युद्धात इंग्रजांनी शीखांचा पराभव केल्यानंतर, या प्रदेशावर ब्रिटीश वर्चस्वाखाली हिंदू डोगरांचं राज्य होतं. स्वातंत्र्यानंतर, पहिल्या काश्मीर युद्धात गिलगिट बंडखोरीद्वारे हा प्रदेश पाकिस्तानच्या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचा भाग बनला.