1974 सालचा 18 मे हा दिवस होता. या दिवशी भारत सरकारने राजस्थानमधील पोखरणच्या वाळवंटात पहिली अणुचाचणी केली आणि हा शांततापूर्ण अणुस्फोट घडवून टाकला. भारताची पहिली यशस्वी अणुचाचणी 1974 मध्ये येथे करण्यात आली.