भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?
जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे. भारताच्या सागरी सीमा ६ देशांशी संलग्न आहे.
एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा :
१. बांगला देश (२७%) - प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम
२. चीन (२३%) - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश
३. पाकिस्तान (२२%) - जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात
४. नेपाळ (१२%) - उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम -
५. म्यानमार (१०.८%) - अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम
६. भूटान (४.५%) - सिक्कीम, प. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश
७. अफगाणिस्तान (०.७%) - जम्मू-काश्मीर
भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?
✅ Updated recently