भारताची लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019 च्या अहवालानुसार, एका दशकात भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येला मागे टाकणार आहे.