चक्रवर्ती राजगोपालाचारी आहे. ते स्वातंत्र्यानंतर (स्वतंत्र भारत) भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर-जनरल होते. चक्रवर्ती राजगोपालाचारी हे राजाजी म्हणून प्रसिद्ध होते. राजाजी हे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि महात्मा गांधींचे एकनिष्ठ समर्थक होते.