भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वात मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे "राजकीय" लोकशाही. जी खरी तर "कल्याणकारी लोकशाही" असायला हवी. आपल्या अर्थव्यवस्थेला खरा मोठा गुणा कुठचा लागत असेल तर तो स्वकल्याणकारी नेत्यांचा. आपली अर्थव्यवस्था चार पावले पुढे तर तीन पावले मागे अशी मार्गक्रमणा करत आहे.