या दोन निकषांच्या आधारे आज भारतीय अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख क्षेत्र म्हणून पात्र ठरणारी क्षेत्रे म्हणजे अन्न प्रक्रिया, उत्पादन क्षेत्र, आरोग्य सेवा, संघटित किरकोळ विक्री, शिक्षण आणि प्रशिक्षण, पर्यटन, मनोरंजन, विमा, ज्ञान प्रक्रिया आउटसोर्सिंग इ.