१९६९ मध्ये केंद्र सरकारने १४ खासगी बँकांचे विलीनीकरण करून त्यांचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये रूपांतर केले होते. या राष्ट्रीयीकृत बँका आता सार्वजनिक उद्योगांतील बँका म्हणून ओळखल्या जातात.