अतिवृष्टी, पूर, वनस्पतींचे अपुरे आच्छादन इत्यादींमुळे मातीची धूप होत असल्याने शेतीची उत्पादकता कमी होते. सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा आणि जलस्रोतांचे खराब व्यवस्थापन यामुळे कृषी उत्पादकतेत मोठी घट झाली आहे.