भाषासाक्षर असणं म्हणजे केवळ भाषा बोलणं नव्हे, तर योग्य शब्दाची निवड योग्य जागी करणं होय. भाषासाक्षरता येणं म्हणजे संभाषणकौशल्य व्यवस्थितपणे आत्मसात झालेलं असणं. शब्दप्रयोग आपल्या आजूबाजूला होत असतात तेव्हा त्यात जागृती हा अर्थ अनुस्यूत असतोच.