1632 चे भिल्ल बंड = 1632 च्या वेळी भारतात मुघल सत्ता स्थापन झाली, त्या काळात मुख्यतः भिल्लांनी मुघलांविरुद्ध बंड केले. १६४३ = १६३२ नंतर भिल्ल आणि गोंड जमातींनी मिळून १६४३ मध्ये मुघलांविरुद्ध बंड केले. 1857 पूर्वी भिल्लांचे दोन स्वतंत्र बंड झाले होते. महाराष्ट्राच्या खानदेशात भिल्ल लोक मोठ्या संख्येने राहतात.