भ्रष्‍टाचार हा समाज आणि देशाच्‍या प्रगती मध्‍ये मोठा अडथळा आहे. कोणत्‍याही कामाच्‍या मोबदल्‍यात गैरमार्गाने घेण्‍यात येणारे पैसे किंवा अतिरिक्‍त मोबदला म्‍हणजे भ्रष्‍टाचार म्‍हणता येईल. देशाला स्‍वातंत्र्य तर मिळाले परंतू आजही आपल्‍याला भ्रष्‍टाचारापासून मुक्‍ती मिळालेली नाही.