1949 मध्ये महाराजा बुद्धचंद्र यांना भारताच्या मेघालय प्रांताची राजधानी शिलाँग येथे बोलावण्यात आले, जिथे त्यांनी भारतासोबत राज्याचा समावेश करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली . त्यानंतर विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि ऑक्टोबर १९४९ मध्ये मणिपूर भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनले.