1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, पूर्वीचे मध्य प्रांत आणि बेरार अनेक संस्थानांसह भारतीय संघराज्यात विलीन होऊन, मध्य प्रदेश हे नवीन राज्य बनले. या राज्याच्या विधानसभेचे संख्याबळ १८४ होते.