मध्यम आणि मोठ्या शेतकर्‍यांकडे सहसा त्यांच्या शेतमालाची विक्री करून अतिरिक्त रोख रक्कम असते . त्यांच्याकडे जमीन आणि घर असल्याने त्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळते. दुसरीकडे लहान शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज मिळू शकत नाही. त्यांना कर्जासाठी स्थानिक व्यापारी आणि सावकारावर अवलंबून राहावे लागते.