१९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणत: संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ. लोकसंख्या: ९७,२६,८४० (१९८१).