या समारंभाचे वृत्त निजामाच्या दरबारातील मराठी राज्याचा वकील गोविंदराव काळे यांस समजले. त्यावेळी ता. २ जुलै १७९२ रोजी त्याने नाना फडणीसला पत्र पाठवले, ते येथे समग्र देत आहे.