आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असण्याची सुरुवात सन १८६७ सालात इंग्रजांनी केली. हे करण्यामागचा हेतू हा भारताचे आणि ब्रिटनचे आर्थिक वर्ष एकच ठेवणे हा होता.