महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कधी झाली?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली.

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक या बाजार समितीची स्थापना दि. 18 जुलै 1985 रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्रानुसार झालेली असुन, बाजार समितीचे कार्यक्षेत्रात एकुण 26 गावांचा समावेश झालेला आहे.