पर्यटन पर्व' हे एक उत्तम व्यासपीठ असून दरवर्षी अधिकाधिक लोकांच्या सहभागासह हा उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत जाईल,असे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले