महाराष्ट्र ही भूमी का म्हणून ओळखली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. महाराष्ट्र ही शौर्य, धैर्य, पराक्रम आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेली भूमी आहे जगभरात तिच्या सुपुत्रांच्या उल्लेखनीय योगदानामुळे या भूमीला ओळखले जाते असे, ओम बिर्ला यांनी सांगितले.