छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. महाराष्ट्र ही शौर्य, धैर्य, पराक्रम आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेली भूमी आहे जगभरात तिच्या सुपुत्रांच्या उल्लेखनीय योगदानामुळे या भूमीला ओळखले जाते असे, ओम बिर्ला यांनी सांगितले.