देशातील एकून 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून देशाला मिळते. एका ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्र टॅक्स रेवेन्यूच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राने भारताच्या तिजोरीत 76 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4 लाख 75 हजार 800 रुपये कोटी एवढी रक्कम कररूपाने दिली आहे.