भारतात नाव बदलण्यासाठी या तीन प्रक्रिया अनिवार्य आहेत. त्याशिवाय तुम्ही नाव बदलू शकत नाही. ती एक लांब प्रक्रिया आहे. यामध्ये नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करणे, नाव बदलण्याची घोषणा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे आणि नाव बदलाबाबत भारताच्या राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करावी लागते