खानदेशी किंवा अहिराणी- महाराष्ट्रातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोलीभाषा ही खानदेशी आहे. आणि गंमत म्हणजे ह्या भाषेचे अजून दोन प्रकार पडतात.