महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे?
✅ Updated recently
रत्नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.