पर्यावरणाच्या या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य खालावणार आहे. स्वच्छ व उत्साहवर्धक पर्यावरणामुळे मिळणारे समाधान, आनंद कायमचे नष्ट होणार आहे. पर्यायाने मानवाला खऱ्या अर्थाने जगण्यासारखे असे हे विश्वच उरणार नाही. याउला झाडे लावा, झाडे जगवा' असा आदेश शासनाने दिला आहे.