समता, उत्पादकता, सशक्तीकरण आणि शाश्वतता हे मानवी विकासाचे चार स्तंभ मानले जातात. मानवी विकासाचे वर्णन संधी वाढविण्याची, त्यांचे कल्याण आणि उपजीविका सुधारण्याची प्रक्रिया म्हणून करता येईल.