कर्ज घेतल्याने तुमचे ध्येय पूर्ण होते पण कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही कर्जदारांची जबाबदारी आहे. पण लवकर कर्जमुक्त होणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही चिंता न करता तुमच्या उत्पन्नाचा फायदा घेऊ शकता. मुंबई : कर्ज तुम्हाला तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यात मदत करते