भारतीय सैन्य हे फिजिकल अँबीलिटी टेस्ट आणि एस एस बी इंटरव्युहवर आधारीत अंतिम भरतीची प्रक्रिया पुर्ण करत असते. शेवटची सिलेक्शन प्रोसेस झाल्यावर उमेदवारांना 49 आठवडयाची ट्रेनिंग दिली जाते. आणि मग ठरवलेल्या नुसार प्रत्येक निवडुन आलेल्या उमेदवाराला वेतन दिले जात असते.