मोठ्या राज्यांच्या उदयाने गोंड समाजाचे स्वरूप बदलले. त्यांचा मुळात समान समाज हळूहळू असमान सामाजिक वर्गात विभागला गेला . ब्राह्मणांना गोंड राजांकडून जमीन अनुदान मिळाले आणि ते अधिक प्रभावशाली झाले. गोंड सरदारांना आता राजपूत म्हणून ओळखले जावे अशी इच्छा होती.