आपल्या अलौकिक पराक्रमाने, कर्तृत्वाने मुघल साम्राज्यात महाराष्ट्रीयन बाणा सतत कायम ठेवणार्‍या छत्रपती महाराजांची आज जयंती. महाराजांनी आपल्या युध्द कौशल्याने महाराष्ट्राची आन, बान, मान आणि शान सतत उंचावत ठेवली.