रशियात अनेक वर्षापासून झार राजवट अस्तित्वात होती . या राजवटीत रशियन मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता . त्यातून १९१७ साली रशियन जनतेने राज्यक्रांती घडून आणली . याचे व्यापक परिणाम जागतिक राजकारणावर होऊन रशिया एक बलाढ्य शक्ती म्हणून समोर आला .