भांडवल निर्मिती
भारतातील राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट भांडवल निर्मितीचा दर वाढवणे हे देखील आहे जेणेकरुन आर्थिक वाढीचा दर वेगवान होईल . एक अविकसित देश मुख्यतः भांडवलाच्या कमतरतेमुळे दारिद्र्याच्या दुष्ट (धोक्याच्या) चक्रात अडकला आहे.