राजगड हा किल्ला हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जात असे आणि भारतातील किल्ल्यांचा राजा मानला जातो. राजगड हा किल्ला मराठ्यांच्या अनेक महत्वाच्या लढायांचा साक्षीदार आहे. शिवाजी राजांचा मुलगा संभाजी मरण पावल्यानंतर १६८९ मध्ये मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला