26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झाले आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले. संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार केला होता ज्यात नामनिर्देशित सदस्यांसह अप्रत्यक्षपणे निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश होता. इंग्रजी भाषेतील मूळ राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती.