लोकसभा राज्यसभेपेक्षा कार्यकारिणीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवते कारण ती थेट निवडून आलेली संस्था आहे . लोकसभेला कायदे करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. लोकसभा अविश्वास दाखवून सरकार हटवू शकते पण राज्यसभा कोणतेही सरकार हटवू शकत नाही.