भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. पूर्वीच्या बॉम्बे स्टेट मधून बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 ने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती केली. या कालावधीत श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिला राज्यपाल होते.