इंग्रजांनी भारत सरकारकडे प्रशासनाची सूत्रे सोपवल्यानंतर राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत चार लोक आघाडीवर होते. सरदार पटेल आणि त्यांच्यासोबत लॉर्ड माउंटबॅटन, जवाहरलाल नेहरू आणि व्हीपी मेनन होते .