राष्ट्रांच्या संघर्षात सुरक्षा परिषद काय करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संघर्षात शांतिसैन्याची उभारणी सुरक्षा परिषदेच्या सहमतीने आणि गरजेनुसार तटस्थ राष्ट्रांच्या लष्करातून केली जाते व तीवर सरचिटणीसांचे नियंत्रण असते. यांतील सैनिकांनी शांतता प्रस्थापित करणे, या एकाच उद्देशाने कार्यरत राहून आत्मसंरक्षणासाठीच बळाचा उपयोग करावा, अशी धारणा आहे.