1952 च्या राष्ट्रीय वन धोरणानुसार, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी 33% भूभाग जंगलांचा असणे आवश्यक आहे . हे धोरण असूनही, भारतातील वनक्षेत्र आवश्यकतेपेक्षा कमी आहे.