जंगलतोड रोखण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय वन धोरण (1988) लागू केले. या धोरणात मैदानांसाठी ३३% व टेकड्यांसाठी ६७% वनाच्छादनाची शिफारस करण्यात आली आहे.