भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार आहेत. २०१४ पासून अजित डोवाल ह्या पदावर आहे.