धडधाकट मनुष्य प्राणी असेल तर लग्न करणे किंवा लग्न होणे हा त्याचा अधिकारच आहे. अपवाद वगळता जर लग्न करण्याची ईच्छा झाली तर आपल्या कुवतीनुसार जरुर लग्न करावे. हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.