मुलींसाठी लग्नाचे वय वाढवण्यासाठी, सरकार हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 5 (iii), विशेष विवाह कायदा, 1954 आणि बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 मध्ये सुधारणा करेल. या तीनही कायद्यात संमतीने मुलींसाठी विवाहाचे किमान वय 18 वर्षे आणि पुरुषांसाठी 21 वर्षे असल्याचा उल्लेख आहे.