लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या सहाय्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करतात आणि देशाचा चांगला विकास करू शकतात . म्हणून लोक हे राष्ट्राचे सर्वात मोठे संसाधन आहेत आणि त्यांना मानव संसाधन म्हणून संबोधले जाते.