लोकसंख्यावाढ ही भारतासह जगभरा समोरील मोठी समस्या आहे. लोकसंख्यावाढीची व्याख्या सोप्या शब्दात सांगायची झाली तर जेव्हा देशातील मृत्यु दरात कमी येते व जन्मदर वाढतो तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वृद्धि होते या स्थितीला 'लोकसंख्या विस्पोट' देखील म्हटले जाते.